शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

दुर्गम भागात वैद्यकीय पद्धतीपेक्षा उपचार महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

डॉ. कोल्हे म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागात आजही वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. त्यामुळे तिथे जर कोणतीही उपचार सुविधा मिळत ...

डॉ. कोल्हे म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागात आजही वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. त्यामुळे तिथे जर कोणतीही उपचार सुविधा मिळत असेल, तर तिचे स्वागतच केेले पाहिजे. शहरात मात्र हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा ठरत नाही. रुग्ण स्वत:च उपचार पद्धतीची निवड करू शकतील. मेळघाटमध्ये आरोग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत शेतीचा प्रयोग राबविण्यात आला. बहुपीक पद्धतीचा येथे स्वीकार करण्यात आला. बाजारातील विक्रीकरिता उत्पादन घेण्याऐवजी येथे आत्महत्या रोखण्याकरिता पीक पद्धती निश्चित केली. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्या तरी मेळघाटात त्या रोखण्यात यश आल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला. रुग्ण सेवेकरिता सतत उपलब्ध राहणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने आज मात्र जनतेत वैद्यकीय सेवेबद्दल काही गैरसमज निर्माण झाले. व्यावसायिक रूप आल्याने जनतेची डॉक्टरांबद्दल काहीशी वेगळी भावना झाली आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्र हे उदात्त आहे.

--------------