शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीच्या समस्येवर रहदारी नियंत्रक समिती स्थापन करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST

शहरात सकाळी ९ ते दुपारी १२ व संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत प्रत्येक रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बहुतांशी ...

शहरात सकाळी ९ ते दुपारी १२ व संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत प्रत्येक रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बहुतांशी वेळा वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे घाईगर्दी मध्ये पुढे जाण्याच्या नादात रहदारी ठप्प होते. तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. शहरातील रस्ते अरुंद असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.

प्रत्येक शहरामध्ये रहदारीची अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे संघटनेने पुढाकार घेऊन अहमदनगरसह प्रत्येक शहरात सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून लोकहित रहदारी नियंत्रण समिती उभे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, युवक व विशेषतः महिला होमगार्ड पथकांना अशा प्रकारच्या रहदारी नियंत्रणाचे काम देण्याची मागणी करण्यात आली आहे.