शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा, कांद्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:23 IST

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये रविवारी टमाटा आणि कांद्याचे दर घसरले, तर भेंडीचा दर वाढला आहे. गवारचा सर्व ...

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये रविवारी टमाटा आणि कांद्याचे दर घसरले, तर भेंडीचा दर वाढला आहे. गवारचा सर्व भाज्यांत उच्चांक कायम आहे.

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत. भेंडीला मात्र मागणी वाढली असून ३२०० रुपये क्विंटल असा ठोक भाव मिळाला आहे. गवारीची आवक सर्वात कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने गवार नऊ हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे. वटाणा, वाल, हिरवी मिरची, लिंबू महागले आहे. गावरान लसुणाला १० हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात त्यामुळे लसणाचे दर १५० ते २०० रुपये किलो इतके झाले आहेत.

रविवारी बाजार समितीत भाजीपाल्याला मिळालेले दर असे होते. ( दर प्रति क्विंटल रुपये)

टमाटा-१०००, वांगी-१०००, फ्लावर-१५००, कोबी- ६००, काकडी-१५००, गवार-९०००, घोसाळे-२५००, दोडका-२५००, कारले-३०००, वटाणा-३०००, भेंडी-३०००, वाल-२५००, बटाटे-१२००, हिरवी मिरची-३०००, शेवगा-३५००, लिंबू-३५००, गाजर-१२००, शिमला मिरची-२०००.

------

पालेभाज्यांचे दर ( रुपये प्रति शंभर गड्डी)

मेथी-५००, कोथंबिर-६००, करडी-५००, शेपू-४००, मुळा-६००, चुका-७००, पालक-५००.

------

डाळिंबाचे भाव वाढले

गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १२ हजार रुपये क्विंटल होते. त्यात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सफरचंदाचा दर मात्र १२ हजार रुपये क्विंटल असून, बाजारात सफरचंदापेक्षा अजूनही डाळिंबालाच जास्त भाव आहे. इतर फळे ( रुपये प्रति क्विंटल) मोसंबी-६५००, संत्रा-६०००, पपई-१३००, राम फळ-४२००, चिकू-१८००, द्राक्षे-४०००, खरबूज-२०००, कलिंगड-७००.

-----