शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आजपासून कुकडीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला.

श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे आवर्तन आज गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाच तालुक्यातील 200 गावांची तहाण भागणार आहे.येडगाव धरणात सध्या अर्धा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आह. पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी सोडले तर येडगाव धरणातून खाली साडेतीन टीएमसी सोडणे शक्य होणार आहे. कुकडीचे आवर्तन टेल टु हेड पध्दतीने करण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुरुवातीला काही तास विसापूर तलावात पाणी सोडावे लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ७२ तलावात पाणी सोडण्याबाबत आम्ही जलसंपदा विभागास सूचना आहेत. श्रीगोंदा शहरातील लेंडीनाला, दत्तवाडी, मखरेवाडी, कापसे मळा, औटीवाडी तलावाचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा