शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

आजपासून कुकडीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला.

श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे आवर्तन आज गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाच तालुक्यातील 200 गावांची तहाण भागणार आहे.येडगाव धरणात सध्या अर्धा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आह. पिंपळगाव जोगे धरणातून चार टीएमसी सोडले तर येडगाव धरणातून खाली साडेतीन टीएमसी सोडणे शक्य होणार आहे. कुकडीचे आवर्तन टेल टु हेड पध्दतीने करण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुरुवातीला काही तास विसापूर तलावात पाणी सोडावे लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ७२ तलावात पाणी सोडण्याबाबत आम्ही जलसंपदा विभागास सूचना आहेत. श्रीगोंदा शहरातील लेंडीनाला, दत्तवाडी, मखरेवाडी, कापसे मळा, औटीवाडी तलावाचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा