शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धयांचाही आज विजय दिवस....तबब्ल ४६५ जणांनी मिळविला कोरोनावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:55 IST

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.नगर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसते. रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४६५ जणांना घरी सोडण्यात आले.यामध्ये नगर शहरातील २७९ जणांना घरी सोडण्यात आले. संगमनेरमधील ३३, राहाता येथील २९, पाथर्डी येथील ४, नगर तालुक्यातील १५, श्रीरामपूरमधील २४, कन्टोनमेंटमधील ३, नेवासा येथील १५, श्रीगोंदा येथील १७, पारनेर येथील १२, अकोले येथील ६, शेवगाव येथील ८, कोपरगाव येथील ३, जामखेड येथील १, कर्जत येथील ५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ इतकी झाली आहे.---------आता सात दिवस क्वारंटाईनबरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत असले तरी त्यांना किमान दहा दिवस घरातच क्वारंटाईन रहायचे आहे. ताप व इतर लक्षणे नसल्याने सात दिवसानंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र पुढील दहा दिवस त्यांना घरी रहायचे आहे. जेणेकरून रुग्ण व इतरही सुरक्षित राहतील. याबाबतचा नवा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या