शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

कोरोना योद्धयांचाही आज विजय दिवस....तबब्ल ४६५ जणांनी मिळविला कोरोनावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:55 IST

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

अहमदनगर : कारगिलच्या लढाईचा विजयी दिवस साजरा होत असताना नगरमध्ये कोरोना योद्धयांनीही कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील ४६५ जणांना बरे झाल्याने रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.नगर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसते. रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४६५ जणांना घरी सोडण्यात आले.यामध्ये नगर शहरातील २७९ जणांना घरी सोडण्यात आले. संगमनेरमधील ३३, राहाता येथील २९, पाथर्डी येथील ४, नगर तालुक्यातील १५, श्रीरामपूरमधील २४, कन्टोनमेंटमधील ३, नेवासा येथील १५, श्रीगोंदा येथील १७, पारनेर येथील १२, अकोले येथील ६, शेवगाव येथील ८, कोपरगाव येथील ३, जामखेड येथील १, कर्जत येथील ५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ इतकी झाली आहे.---------आता सात दिवस क्वारंटाईनबरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत असले तरी त्यांना किमान दहा दिवस घरातच क्वारंटाईन रहायचे आहे. ताप व इतर लक्षणे नसल्याने सात दिवसानंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र पुढील दहा दिवस त्यांना घरी रहायचे आहे. जेणेकरून रुग्ण व इतरही सुरक्षित राहतील. याबाबतचा नवा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या