शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

नगरच्या माळीवाड्यातील तिघे सुखरुप घरी, जिल्ह्यातील ०६ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:12 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्यांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या कन्टेंटमेंट झोनमधील तिघे जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.गुरुवारी सकाळीच एक आनंदाची बातमी धडकली. बुधवारी तब्बल २० जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगले फळ मिळाले. गुरुवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाले. सहापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली (माळीवाडा) येथील ०३, श्रीरामपूर ०१ आणि संगमनेर येथील एक अशा पाच व्यक्तींना बूथ हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप देत पुढील चांगल्या आरोग्यासठी सदिच्छा दिल्या. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.बरे होण्याचे प्रमाण आता वाढत आहे. बाधित व्यक्तींपेक्षा बरे होणाºयांची संख्या वाढत असल्याने प्रशासनानेही निश्वास टाकला आहे. माळीवाड्यातील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यातही प्रशासन यशस्वी ठरले आहे.