शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जिल्‍ह्यात तीन मंत्री, एकानेही कोरोना रुग्णालय उभारले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

विखे म्‍हणाले, जिल्‍ह्यावर अशी वेळ यावी, हे अतिशय वेदनादायी आहे. मागील काही दिवसांत प्रशासन फक्त ‘ब्रेक दी चेन’मध्‍ये गुंतले ...

विखे म्‍हणाले, जिल्‍ह्यावर अशी वेळ यावी, हे अतिशय वेदनादायी आहे. मागील काही दिवसांत प्रशासन फक्त ‘ब्रेक दी चेन’मध्‍ये गुंतले आहे. यातून कोरोना रुग्‍णांची संख्‍या आटोक्‍यात आली का? उपचारांसाठी रुग्‍ण वणवण भटकत आहेत. बेडस्‌ची उपलब्‍धता नाही. रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाला विचारणा केली, तर आम्‍ही सूचना दिल्‍या आहेत, एवढेच उत्तर मिळते. नेमक्‍या सूचना केल्‍या कुणाला? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. पालकमंत्रीही केवळ पाहुण्‍यासारखे येतात आणि जातात. मंत्र्यांना सध्‍या फक्‍त केंद्र सरकारवर टीका करण्‍याचे काम मुख्‍यमंत्र्यांनी दिले आहे. केंद्राकडे बोट दाखविण्‍यापेक्षा रेमडेसिवीर आणि ऑक्‍सिजनची उपलब्‍धता करा. प्रत्‍येक मंत्र्याला आपल्‍या मतदारसंघात जिल्‍ह्यात २०० बेडचे कोविड रुग्‍णालय उभारायला सांगा. केवळ फेसबुकवर संवाद साधून जनतेचे समाधान तुम्‍ही करू शकणार नाही.

................

राज्याने लसीचे नियोजन केले नाही

केंद्र सरकारने राज्‍याला मोठ्या प्रमाणात व्‍हॅक्‍सिनचा पुरवठा केला; पण त्‍याचे नियोजन राज्‍य सरकार व्‍यवस्थित करू शकले नाही. केवळ आपले अपयश झाकण्‍यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्‍यासाठी व्‍हॅक्‍सिनच्‍या विषयाला राजकीय वळण देण्‍याचा प्रयत्‍न महाविकास आघाडी सरकारकडून होत असल्‍याचे आमदार विखे म्हणाले.