शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

तीन कृषी विधेयके आमूलाग्र बदल करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

नालकर म्हणाले, मुक्त अर्थव्यवस्थेच्या या युगात शेती आणि अन्य क्षेत्रात मोठी तफावत आहे. आपल्याकडे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले ...

नालकर म्हणाले, मुक्त अर्थव्यवस्थेच्या या युगात शेती आणि अन्य क्षेत्रात मोठी तफावत आहे. आपल्याकडे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजार सुविधा, पायाभूत सुविधा, अर्थपुरवठा अपुरा राहतो. माहितीचा अभाव, परवाने देण्यातही मर्यादा असतात. म्हणून कृषी विधेयकात सुधारणा करण्याची गरज पडली आहे. एकूण तीन कृषी विधेयके सुधारणा विधेयक २०२० मधील पहिले सुधारणा विधेयक हे कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित आहे. शेतकरी उत्पादित मालाचा व्यापार आणि वाणिज्य म्हणजेच शेतीमालास प्रोत्साहन आणि सुविधा अशा प्रकारचे हे बिल आहे. यात शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा आहे. २००१ ते २०२० या वीस वर्षांत विविध प्रकारच्या समिती, आंतरमंत्रालय समिती, नीती आयोग, शेतकरी संघटन यातून जे ठराव मसुदे पुढे आले त्यातूनच या कायद्याचा उदय झाला आहे.