शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

मायगाव देवीत येणारे लावतात नाकाला रुमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत ...

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत उदासीनता दिसून येत आहे. गावात प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्याच्या कडेला घाणीच्या साम्राज्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येकाला नाकावर हात ठेवण्यात यावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, मानवी विष्ठा यामुळे परिसर अस्वच्छ बनला असून या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग गावातील सांडपाणी वाहत असलेल्या गटारीमध्ये साचले जात आहे. यामुळे अडथळा निर्माण होऊन सांडपाण्याचा निचरा न झाल्याने तुंबण्याचे प्रकार होत आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डास उत्पत्ती होत आहे. यासाठी या परिसराची स्वच्छता करून या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.