शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

मायगाव देवीत येणारे लावतात नाकाला रुमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत ...

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत उदासीनता दिसून येत आहे. गावात प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्याच्या कडेला घाणीच्या साम्राज्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येकाला नाकावर हात ठेवण्यात यावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, मानवी विष्ठा यामुळे परिसर अस्वच्छ बनला असून या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग गावातील सांडपाणी वाहत असलेल्या गटारीमध्ये साचले जात आहे. यामुळे अडथळा निर्माण होऊन सांडपाण्याचा निचरा न झाल्याने तुंबण्याचे प्रकार होत आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डास उत्पत्ती होत आहे. यासाठी या परिसराची स्वच्छता करून या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.