शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

मायगाव देवीत येणारे लावतात नाकाला रुमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत ...

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत उदासीनता दिसून येत आहे. गावात प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्याच्या कडेला घाणीच्या साम्राज्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येकाला नाकावर हात ठेवण्यात यावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, मानवी विष्ठा यामुळे परिसर अस्वच्छ बनला असून या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग गावातील सांडपाणी वाहत असलेल्या गटारीमध्ये साचले जात आहे. यामुळे अडथळा निर्माण होऊन सांडपाण्याचा निचरा न झाल्याने तुंबण्याचे प्रकार होत आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डास उत्पत्ती होत आहे. यासाठी या परिसराची स्वच्छता करून या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.