शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबामध्ये ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:04 IST

कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला.

वारी : कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात नदी काठावरचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले.कायम स्वरुपी बंधा-याला दरवर्षी हक्काचे पाणी मिळावे. सुरुवातीला पुणतांबा जेवढे पाणी द्यावे. फळ्या जेसिपीने न काढता माणसाने हाताने काढाव्यात. जेणेकरून फळ्याची तोडफोड होणार नाही. या मागण्यासाठी दोन दिवसापासून पाणी सोडू नये, यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, शेतकरी पुणतांबा बंधा-याकाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले होते. यांच्या मागण्या मान्य करून कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील केटी बंधा-यातील जायकवाडी साठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले . यावेळी उपस्थित खासदार सदाशिव लोखंड, सरपंच धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुधाकर जाधव, जालिंदर इंगळे, रावसाहेब टेके, अशोक बोर्डे, नवनाथ जाधव, रामेश्वर जाधव उपस्थित होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर