शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबामध्ये ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:04 IST

कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला.

वारी : कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात नदी काठावरचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले.कायम स्वरुपी बंधा-याला दरवर्षी हक्काचे पाणी मिळावे. सुरुवातीला पुणतांबा जेवढे पाणी द्यावे. फळ्या जेसिपीने न काढता माणसाने हाताने काढाव्यात. जेणेकरून फळ्याची तोडफोड होणार नाही. या मागण्यासाठी दोन दिवसापासून पाणी सोडू नये, यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, शेतकरी पुणतांबा बंधा-याकाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले होते. यांच्या मागण्या मान्य करून कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील केटी बंधा-यातील जायकवाडी साठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले . यावेळी उपस्थित खासदार सदाशिव लोखंड, सरपंच धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुधाकर जाधव, जालिंदर इंगळे, रावसाहेब टेके, अशोक बोर्डे, नवनाथ जाधव, रामेश्वर जाधव उपस्थित होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर