शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मुळा, निळवंडेतून उद्या सकाळी जायकवाडीसाठी पाणी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊद्या(गुरुवार) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी दिली.निळवंडे धरणातून सुरवातीला सहा हजार क्यूसेक ने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ४ तासांनी दोन हजार क्यूसेक आणि पुन्हा ४ तासांनी दोन हजार क्यूसेक असा दहा हजार क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. कठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जिवीतहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही अहमदनगर पाटबंधारे विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरणahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय