शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

न्यायदानात वेळेचे बंधन असावे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:41 IST

अहमदनगर : न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. न्यायालयीन प्रक्रियेत काही कारणास्तव खटले प्रलंबित राहतात. 

अहमदनगर : न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. न्यायालयीन प्रक्रियेत काही कारणास्तव खटले प्रलंबित राहतात. पक्षकारांना लवकर न्याय मिळत नाही. त्यामुळे वेळेचे बंधन घालून देणे गरजेचे आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. निकम यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाºयांशी संवाद साधला. ते म्हणाले, बहुतांशी वेळा फौजदारी खटल्यांचा लवकर निकाल लागतो. दिवाणी खटल्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो.कोपर्डी खटल्याच्या निमित्ताने जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे ध्वनीमुद्रण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर