शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

न्यायदानात वेळेचे बंधन असावे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:41 IST

अहमदनगर : न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. न्यायालयीन प्रक्रियेत काही कारणास्तव खटले प्रलंबित राहतात. 

अहमदनगर : न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. न्यायालयीन प्रक्रियेत काही कारणास्तव खटले प्रलंबित राहतात. पक्षकारांना लवकर न्याय मिळत नाही. त्यामुळे वेळेचे बंधन घालून देणे गरजेचे आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. निकम यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाºयांशी संवाद साधला. ते म्हणाले, बहुतांशी वेळा फौजदारी खटल्यांचा लवकर निकाल लागतो. दिवाणी खटल्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो.कोपर्डी खटल्याच्या निमित्ताने जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे ध्वनीमुद्रण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर