शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:42 IST

विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही,

पारनेर : विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी विरोधकांवर केली.पारनेर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ विधानसभेचे उपसभापती विजय औटी, सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयाचा लाभ आज देशातील शेतकऱ्यांना होत आहे़ चालूवर्षी ५० हजार मेट्रीक टन कांदा नाफेडने खरेदी केल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यासंदर्भात शाश्वत धोरण घेण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार असल्याचे विखे म्हणाले़ लोकसभेची निवडणूक विचारांवर आधारित आहे. शेती, पाणी आणि रोजगार या प्रश्नांवर भूमिका सुरुवातीपासूनच मांडत आहे़ त्यासाठी विचारांचा वारसा लागतो़ सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. विरोधी उमेदवार वैयक्तिक टीका करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत़ कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. काम करण्याची संधी जनतेने त्यांना दिली होती, पण जनतेचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले नाही, अशी टीका विखे यांनी संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019