शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या

By अरुण वाघमोडे | Updated: August 11, 2023 18:23 IST

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का? जाणून घ्या सत्य

अरुण वाघमोडे, अहमदनगर: साहेब गावातील रस्ते खराब झालेत, गावाचा डोंगरी विकास योजनेत समावेश करा, पाण्यासाठी तलाव व्हावा तसेच घरकुल योजना आणि आमच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी कार्यन्वित करा, अशा मागणी पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागातील कोठेवाडी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्याकडे केली.

महसूल सप्ताहतंर्गत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर व महसूल सहायक अशोक मासाळ यांनी चार दिवसांपूर्वी कोठेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तींवर भेट देेत ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत तलाठी राजू मेरड उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळी कोठेवाडीचे सरपंच संजय चितळे यांच्यासह दत्तू कोठे, विष्णू कोठे, गोरख कोठे, मुरलीधर कोठे, किशोर पवार, गिन्यानदेव कोठे, पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी गावातील प्रश्न मांडले. गावात पोलीस चौकी करावी, डोंगरी विकास योजनेत समावेश करावा, पाझर तलाव संपादनाचे काम व्हावे, रेशनचा प्रश्न मार्गी लावावा, रस्ते व्हावेत आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी ग्रामस्थांसह तरुणांना मार्गदर्शन करत रोजगरासाठी कौशल्य आत्मसात करावे, महसूलस्तरावरून गावातील प्रश्न मार्गी लावण्यास प्राधन्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मासाळ यांनी देखील स्थानिक युवक व ज्येष्ठांशी संवाद सात शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली.

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का?

शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात मात्र, यंत्रनेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागात योजना पोहोचतात की, नाही यांची माहिती उपजिल्हाधिकारी क्षीरसारग यांनी घेतली. कोठेवाडीपासून जवळ असलेल्या आदिवासी वस्तीवर त्यांनी भेट देऊन तेथील पोपट भवरे, कौशल्य भवरे, सतीश भवरे, अशोक भवरे यांच्याशी संवाद ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वाड्यावरील झोपड्यांबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सचूना यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी तलाठी मेरड यांनी दिल्या. तसेच घरकुल योजना, संजय गांधी योजना, शिधापत्रिका, पी एम किसान व आदिवासी विकासाच्या योजना पूर्ण क्षमतेने वाडीवस्तींवर पोहोचविण्याबाबत क्षीरसागर यांनी संबंधित आधिकाऱ्यांना आदेश दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर