शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला - भालचंद्र कांगो

By शेखर पानसरे | Updated: July 22, 2023 17:05 IST

समान नागरी कायदा हा फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. या कायद्यात जैन, आदिवासी यांची सुद्धा या निमित्ताने चर्चा होते आहे.

संगमनेर : देशाची लोकशाही टिकवायची असेल तर तत्वनिष्ठता असणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे लोक सत्तेत आल्यावर पवित्र कसे होतात? हा मोठा प्रश्न आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला आहे. पक्षाच्या विरोधात काम केले तर आमदारकी रद्द. असा कायदा होणार आता गरजेचे असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी डॉ. कांगो यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२२) संगमनेर शहरातील दुर्वे नाना सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य तुकाराम भस्मे, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती, जिल्हा कौन्सिल सदस्य ॲड. ज्ञानदेव सहाणे, माधव नेहे, दशरथ हासे, भास्कर पावसे आदी यावेळी उपस्थित होते.

समान नागरी कायदा हा फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. या कायद्यात जैन, आदिवासी यांची सुद्धा या निमित्ताने चर्चा होते आहे.आजही अनेक स्त्री आणि पुरुष लग्न न करता एकत्र राहतात. समलिंगी विवाहाचे काय करायचे, हा सुद्धा प्रश्न आहे. भाजपाची ही सगळी दुटप्पी भूमिका असून कुठलाही मसुदा न देता केवळ बोंबाबोंब करायची हा राजकारण करायचा भाजपाचा प्रयत्न असल्याचेही डॉ. कांगो म्हणाले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर