शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

दहावीत पोरं हुशार!

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर पूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा

अशोक निंबाळकर, अहमदनगरपूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद देऊन जात. परीक्षेची काठिण्य पातळी तीच असतानाही आता टक्केवारीत भारंभार विद्यार्थी सहज नव्वदी पार करीत आहेत. यंदा राज्यातील तब्बल ६० टक्के मुलं ६० पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहेत.दहावीचा मंगळवारी (दि.१७) दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. बेस्ट आॅफ फाईव्हमुळे ही टक्केवारी फुगली आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेष श्रेणी मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. अवघ्या ७.४३ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क््यांपेक्षा कमी गुण आहेत.९० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या ४० हजार ७९७ आहे. ८५ ते ९० टक्के मिळवणारे ६५ हजार ११७, ८० ते ८५मध्ये ९३ हजार ९६१, ७५ ते ८० मध्ये १ लाख २० हजार २१४, ७० ते ७५ मध्ये १ लाख ४५ हजार, ६५ ते ७० टक्क्यांमध्ये १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही आकडेवारी एकूण उत्तीर्णांच्या ४५ टक्के आहे. २ लाख विद्यार्थ्यांची मॅट्रीक ‘वारी’६० ते ६५ टक्क्यांमध्ये १४.४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची संख्या १ लाख ९७ हजार २१६ आहे. ४५ ते ६० टक्के गुण ३२.०३ टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले. या श्रेणीत सर्वाधिक ४ लाख ३८ हजार ४२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांखाली गुण मिळवणाऱ्यांची संख्या अवघी ७.४३ टक्के आहे. त्यात १ लाख १ हजार ७६४ जणांचा समावेश आहे. एकीकडे पोरं हुशार झाल्याचे दिसत असले तरी १ लाख ८१ हजार ६८ जण नापास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मॅट्रीकची ‘वारी’ करावी लागेल.