शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दहावीत पोरं हुशार!

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर पूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा

अशोक निंबाळकर, अहमदनगरपूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद देऊन जात. परीक्षेची काठिण्य पातळी तीच असतानाही आता टक्केवारीत भारंभार विद्यार्थी सहज नव्वदी पार करीत आहेत. यंदा राज्यातील तब्बल ६० टक्के मुलं ६० पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहेत.दहावीचा मंगळवारी (दि.१७) दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. बेस्ट आॅफ फाईव्हमुळे ही टक्केवारी फुगली आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेष श्रेणी मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. अवघ्या ७.४३ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क््यांपेक्षा कमी गुण आहेत.९० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या ४० हजार ७९७ आहे. ८५ ते ९० टक्के मिळवणारे ६५ हजार ११७, ८० ते ८५मध्ये ९३ हजार ९६१, ७५ ते ८० मध्ये १ लाख २० हजार २१४, ७० ते ७५ मध्ये १ लाख ४५ हजार, ६५ ते ७० टक्क्यांमध्ये १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही आकडेवारी एकूण उत्तीर्णांच्या ४५ टक्के आहे. २ लाख विद्यार्थ्यांची मॅट्रीक ‘वारी’६० ते ६५ टक्क्यांमध्ये १४.४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची संख्या १ लाख ९७ हजार २१६ आहे. ४५ ते ६० टक्के गुण ३२.०३ टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले. या श्रेणीत सर्वाधिक ४ लाख ३८ हजार ४२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांखाली गुण मिळवणाऱ्यांची संख्या अवघी ७.४३ टक्के आहे. त्यात १ लाख १ हजार ७६४ जणांचा समावेश आहे. एकीकडे पोरं हुशार झाल्याचे दिसत असले तरी १ लाख ८१ हजार ६८ जण नापास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मॅट्रीकची ‘वारी’ करावी लागेल.