शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

मंदिर, तीर्थस्थळे आणखी काही दिवस लॉकच-नवाब मलिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:19 IST

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

 अल्प संख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली़ या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याची मागणी होत आहे़ परंतु, मंदिरे तीर्थस्थळांमध्ये गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे नागरिकांची अडचण होर्अल़ हे लक्षात घेऊन सरकार निश्चितपणे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. याबाबत मुख्यमंत्री सावध भूमिका घेत असल्याचे मलिक म्हणाले़ विरोधकांकडून कोरोनाच्या संकट काळातही राजकारण केले जात आहे़ बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केले जात असून, संकटाचा गैरफायदा विरोधक घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला़़़़लस येईपर्यंत मुकाबला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे़ लस येईपर्यंत या महामारीचा मुकाबला करावा लागेल़ सरकार गंभीरपणे पावले उचलत आहे़ सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे़ नियमांचे पालन केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे नवाब मलिक म्हणाले़  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरnawab malikनवाब मलिक