शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा : श्रीरामपुरात काँग्रेसचे एक दिवशीय उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:21 IST

श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.दुष्काळाच्या यादीतून श्रीरामपूर तालुक्याचे नाव वगळल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे अत्यल्प पावसाचे प्रमाण, बोंडअळी, उसाला लागलेली हुमणी अळी, महावितरणने सुरु केलेले भारनियमन, शेतीसाठीचे लांबलेले आवर्तन, जायकवाडीला हक्काचे पाणी सोडण्याचा झालेला निर्णय, अशा विविध अडचणीत शेतकरी ग्रासला आहे. श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त गावांच्या यादीतून वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार सुभाष दळवी यांनी आश्वासन दिल्यानंतर दिवसभर सुरू असलेले ससाणे यांचे उपोषण लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, सचिन गुजर, नानासाहेब पवार, बाबासाहेब दिघे,संजय फंड, अरुण नाईक, अशोक पवार, यादवराव लबडे, रामशेठ वलेशा, नारायणराव डावखर, कॉ. श्रीधर आदिक, रमेश कोठारी, रमण मुथ्था, संजय छल्लारे, चित्रसेन रणनवरे, श्रीनिवास बिहाणी, भाऊसाहेब डोळस, मुक्तार शाह, दिलीप नागरे, आशाताई रासकर, भारतीताई परदेशी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर