शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

धो धो पावसात साकळाईसाठी मुंबईत शेतक-यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:18 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी

श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर भर पावसात धरणे आंदोलन करून टाहो फोडला.यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी वाळकी येथील सभेत केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी घोषणा दिल्या. साकळाई योजनेला मंजुरी मिळाली नाही तर 9 आॅगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष रवी लाटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, राजेंद्र देशमुख, धनंजय शिंदे, जयसिंग खेंडके, राम वाघ, प्रविण पिंपळे, कारभारी बोरूडे, मनोज मुरकुटे, अशोक बोरूडे, दिनेश घोडके, विकास भूतकर, राम भूतकर, नितीन वाघ, गोवर्धन कार्ले, महेश शिंदे, प्रसाद मदने, अमोल कोहक, निलेश बोरूडे, रोहन गायकवाड, कमलाकर शेटे, संदीप बर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार बच्चू कडू यांची घेतली भेटआंदोलन संपल्यानंतर शेतक-यांनी आमदार बच्चू कडू यांची वधान भवनात भेट घेतली. 9 आॅगस्टपासून करण्यात येणा-या आंदोलनात मी तुमच्या बरोबर लढणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर