शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

धो धो पावसात साकळाईसाठी मुंबईत शेतक-यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:18 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी

श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर भर पावसात धरणे आंदोलन करून टाहो फोडला.यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी वाळकी येथील सभेत केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी घोषणा दिल्या. साकळाई योजनेला मंजुरी मिळाली नाही तर 9 आॅगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष रवी लाटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, राजेंद्र देशमुख, धनंजय शिंदे, जयसिंग खेंडके, राम वाघ, प्रविण पिंपळे, कारभारी बोरूडे, मनोज मुरकुटे, अशोक बोरूडे, दिनेश घोडके, विकास भूतकर, राम भूतकर, नितीन वाघ, गोवर्धन कार्ले, महेश शिंदे, प्रसाद मदने, अमोल कोहक, निलेश बोरूडे, रोहन गायकवाड, कमलाकर शेटे, संदीप बर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार बच्चू कडू यांची घेतली भेटआंदोलन संपल्यानंतर शेतक-यांनी आमदार बच्चू कडू यांची वधान भवनात भेट घेतली. 9 आॅगस्टपासून करण्यात येणा-या आंदोलनात मी तुमच्या बरोबर लढणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर