शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांना लवकरच गोड बातमी- प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:03 IST

राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़

राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़महाराजस्व अभियान अंतर्गत राहुरी तहसील कचेरीच्या प्रांगणात झालेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोकांनी हजेरी लावली़ रांगेत उभे राहून नागरीकांनी टोकन घेतले़ त्यानंतर नागरिकांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला़ यापुढील काळात नागरीकांची कामे करण्यासाठी पुढाºयांकडे येण्याची वेळ येऊ नये इतके चांगले काम करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले़नियमीत कर्ज भरणाºयांना राज्य शासन सुखद बातमी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळयाच्या गजरात स्वागत केले़ कर्जमाफी प्रकरणात सुटसुटीत पणा आला आहे़ महिला किंवा दिव्यांपंगांना त्रास झाला नाही़ गेल्या सरकारच्या काळात अनेक महिने कर्जमाफीचा घोळ सुरू होता़ ब्राम्हणी गावाची कर्जमाफी आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर बँक खात्यात रक्कम जमा झाली.यावर्षी पाण्याची परिस्थिती समाधानकारण असून शेतकºयांची गैरसोय होणार नाही,यादृष्टीकोनातून वीजेचे धोरण आखण्यात येईल. तहसीलदार फसिददीन शेख,धीरज गायकवाडे,रजिस्टार नागरगोजे,सभापती बेबीताई सोडनर,नगराध्यक्षा राधाताई साळवे बाबासाहेब भिटे,मच्छिंद्र सोनवणे,धनराज गाडे,भास्कर गाडे,निर्मलाताई मालपाणी,संभाजी पालवे,धीरज पानसंबळ,बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते़ गणेश तळेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले़---जेम्बो जनता दरबाऱ़़़राहुरीच्या इतिहासात अनेक वेळा आमदार खासदार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते़नव्याने मंत्रीपदाची वर्णी लागल्याने अनेकांना उत्सुकता होती़जनतेचे प्रश्न सुटतात की नाही याबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता होती़वीज,पाणी पुरवठा,आरोग्यासह नागरीकांनी मंत्र्यांसमोर ग-हाणे मांडले़मंडपात जागा न पुरल्याने नागरीक उन्हात रांगेत उभे राहुन टोकण घेत होतेक़ाही उणीवा राहील्यास भविष्यकाळात त्या दुर केल्या जातील असेही मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले़