शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित मानेंना निलंबित करा : शिवाजी कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:27 IST

जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी करत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्याकडे केली.

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी करत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्याकडे केली.पंचायत राज समिती गुरुवारी अहमदनगर दौऱ्यावर आली असता येथील शासकीय विश्राम गृहात कर्डिले यांनी समितीची भेट घेतली़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली़ ते म्हणाले, जिल्हा परिषदेत माने यांचा मनमानी कारभार सुरू आहे़आरोग्य विभागातील डाटा एन्ट्रीचे एक कोटींचे काम सर्वसाधारण सभेची मंजूरी न घेता वाटप केले, पंचायत समितींतील बेकायदेशीर ठराव, १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बेकायदेशीररित्या हायमॅक्सची खरेदी, निकृष्ट पोषण अहार, देहरा येथील बंधाºयाचे कामात गैरव्यवहार आणि अखर्चित निधीबाबत पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे़ त्यांची इतिवृत्तात नोंद घेण्यात आली आहे़ त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांच्या दबावाखाली माने काम करतत़ चालूवर्षीचा आतापर्यंत फक्त २५ टक्केच निधी खर्च झाला़ निवडणूकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने निधी परत जाईल़ पदाधिकारी व अधिकाºयांची मिलीभगत आहे़ विकास कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत़ मुख्यकार्यकारी अधिकाºयांना विशेष अधिकार असतात़ पण माने त्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे अशा अधिकाºयाला जिल्हा परिषदेत ठेवू नये, त्यांना तातडीने निलंबन करावे, अशी मागणी केल्याचे कर्डिले म्हणाले़पदाधिका-यांमुळेच निधी अखर्चित- कर्डिलेजिल्हा परिषदेतील पदाधिकारी कामे वाटपात हस्तक्षेप करतात़ त्यामुळे कामे देताना अडचणी येत असून, निधी अखर्चित राहातो़ दिलेला निधी खर्च होत नाही़ पदाधिकारी मात्र सरकारकडून निधीच मिळत नाही, अशी उलटी तक्रार करत असल्याची टिका आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांवर केली असून, सदस्यांनाच जबाबदार धरले़पार्श्वभूमी समजून घ्या- शालिनी विखेअखर्चिजत निधीबाबत पत्रकारांनी छेडले असता जिल्हा परिषदेचा निधी खर्च का होत नाही, याची पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे़ विकास कामांच्या निविदा प्रसिध्द केल्यानंतर कमी दराच्या निविदा येतात़ तसेच जीएसटीमुळे अनेक निविदा रद्द करण्याची वेळ आल्याचे अध्यक्षा शालिनी विखे म्हणाल्या़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर