शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परिश्रम करणाऱ्याच्या पदरात यश हमखास पडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

कोपरगाव येथील संजीवनी प्री कॅडेट सेंटरमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ...

कोपरगाव येथील संजीवनी प्री कॅडेट सेंटरमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे होते. यावेळी व्यासपीठावर सेंटरचे वरिष्ठ अधिकारी अशोक थोरात उपस्थित होते.

जाधव म्हणाले, प्रशिक्षणास प्रवेश घेतलेले सर्व भाग्यवान आहेत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये शारीरिक व बौद्धिक क्षमता असतात. त्यांच्याकडील संपत्तीला योग्य आकार मिळाल्यास ते यशस्वी होतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस, डिफेन्स, रेल्वे क्षेत्रातील भरती पारदर्शक आहे. भविष्यात कोणाकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्पर्धेतूनच निवड झाली पाहिजे, ही जिद्द मनात ठेवावी.

कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागातील नवतरूण कमी संख्येने सैन्यदलात भरती होतात, ग्रामीण भागातील कुटुंबे सक्षम होतील, या विचारधारेतून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भास्कर यांनी तर डी. के. कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. व्ही. तिवारी, एम.व्ही. मुरडनर व नामदेव केदार यांनी परिश्रम घेतले.

.............

फोटो१६- जाधव, कोपरगाव