शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आदिवासींच्या जीवाशी आजही खेळ सुरुच, मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2023 11:49 IST

आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडी मधील तास टेक वाडी ते घारगाव रस्त्याची दुरावस्था बघता कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष दिसत नाही. टास टेक वाडी मध्ये साडेतीनशे ते चारशे लोक राहतात. जगाने एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. परंतु या आदिवासी भागात आजही जाण्या-येण्याचा मार्ग खूप खडतर आ.हे पाण्या पावसाच्या दिवसात मुलांना अक्षरशः शाळेत येणं जाणं देखील कठीण होत आहे.

शासनाचे  आठ वर्षांपासून 45 घरकुल यांना मंजुर आहेत. परंतु  फक्त कागदावरच ते काय प्रत्यक्षात अमलात येत नाही. परंतु याकडे ना शासनाचे लक्ष नाही. स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष त्यामुळे ही आदिवासी जनता पूर्ण मेटा कुटीला आली असून यांनी आता मतावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच येथील स्थानिकांनी दिला आहे. एकीकडे शासन आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर