शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आदिवासींच्या जीवाशी आजही खेळ सुरुच, मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2023 11:49 IST

आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडी मधील तास टेक वाडी ते घारगाव रस्त्याची दुरावस्था बघता कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष दिसत नाही. टास टेक वाडी मध्ये साडेतीनशे ते चारशे लोक राहतात. जगाने एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. परंतु या आदिवासी भागात आजही जाण्या-येण्याचा मार्ग खूप खडतर आ.हे पाण्या पावसाच्या दिवसात मुलांना अक्षरशः शाळेत येणं जाणं देखील कठीण होत आहे.

शासनाचे  आठ वर्षांपासून 45 घरकुल यांना मंजुर आहेत. परंतु  फक्त कागदावरच ते काय प्रत्यक्षात अमलात येत नाही. परंतु याकडे ना शासनाचे लक्ष नाही. स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष त्यामुळे ही आदिवासी जनता पूर्ण मेटा कुटीला आली असून यांनी आता मतावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच येथील स्थानिकांनी दिला आहे. एकीकडे शासन आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर