शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राज्य सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

विखे म्हणाले, आघाडी सरकार मूग गिळून बसले आहे. आरक्षणामुळे मराठा, ओबीसी समाजाच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, पण या ...

विखे म्हणाले, आघाडी सरकार मूग गिळून बसले आहे. आरक्षणामुळे मराठा, ओबीसी समाजाच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, पण या सरकारने तेही हिसकावून घेतले. सध्या शासकीय बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. या बदल्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामुळे राहुरीचा कारखाना सुरू होणार आहे. कोणी काही वावडे उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. येणाऱ्या काळात राहुरी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार आहे.

कर्डिले म्हणाले, आघाडी सरकारने जनतेला वेगवेगळी आश्वासन दिली होती, पण ती पूर्ण न केल्याने राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. कोरोनाच्या काळात सत्ताधारी पक्षाला ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उघडता आले नाही. ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे काम या आघाडी सरकारने केले आहे.

यावेळी रावसाहेब तनपुरे, अमोल भनगडे यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेव ढोकणे, दादा सोनवने, दत्तात्रय ढुस, शामराव निमसे, सुरसिंगराव पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, अमोल भनगडे, सुरेश बानकर, नानासाहेब गागरे, उत्तमराव म्हसे, भय्यासाहेब शेळके, राजेद्र उंडे, अण्णासाहेब शेटे, गणेश खैरे, कुलदीप पवार सहभागी झाले.