शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्याचे ऊर्जा धोरण अंतिम टप्प्यात; प्राजक्त तनपुरे यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 11:25 IST

महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत माध्यमांशी बोलताना दिली. 

 राहुरी : महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत माध्यमांशी बोलताना दिली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिका-यांशी चर्चा केली. सुमारे तीन तास ही चर्चा सुरूच होती. या चर्चेमध्ये शेतीपंपांना नवीन कनेक्शन देताना वेळ लागू नये, यासाठी सुसूत्रता आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना अनेक पायाभूत सुविधांसाठी वंचित राहावे लागत आहे. त्या संदर्भात पायाभूत सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय वसुलीच्या धोरणांवर भर देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर लवकरच राज्यातील शेतकºयांसाठी अनेक चांगल्या योजना उपलब्ध होणार आहे. नवीन कृषी विषयक धोरण शेतकºयांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास शेतकºयांना फायदेशीर ठरेल, असा विश्वासही मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीministerमंत्रीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे