शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्लॅब उखडला : सिद्धटेकचा पूल २५ दिवसांनी होणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:07 IST

भीमा नदीस आलेल्या महापूरामुळे अहमदनगर-पुणे जिल्ह्यास जोडणारा सिद्धटेक (ता. कर्जत) पुलाचा स्लॅब उखडला आहे.

सिद्धटेक : भीमा नदीस आलेल्या महापूरामुळे अहमदनगर-पुणे जिल्ह्यास जोडणारा सिद्धटेक (ता. कर्जत) पुलाचा स्लॅब उखडला आहे. या पुलाची कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी केली. काम पूर्ण करण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतील. फक्त पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे.अहमदनगर-पुणे जिल्हा जोडणारा दौंड-उस्मानाबाद राज्य मार्ग ६७ वरील हा पूल पंधरा वर्षी पूर्वी झाला आहे. बुधवारी महापूर ओसरल्यानंतर पुलाच्या स्लॅबचा वरील चार इंची भाग मध्यभागी तुटला आहे. खाली मुख्य अठरा इंची पायाभूत स्लॅब व्यवस्थित दिसत आहे . प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली आहे. फक्त पादचारी मार्ग चालू ठेवला आहे. अष्टविनायकापैकी एक सिद्धटेक येथील सिद्धीविनायक गणपतीला पुणे, मुंबईकडील मोठ्या प्रमाणात भाविक या पुलावरूनच येतात. तसेच शाळकरी मुले, रूग्ण, दूध ,भाजीपाला, फळे यांची याच मार्गे ये-जा होते. या पुलामुळे फक्त दोन जिल्हेच नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याशी जोडला जात आहे. पुलाच्या दुरुस्तीचे गांभीर्य लक्षात घेवून युद्धपातळीवर काम करून दहा ते बारा दिवसांमध्ये एकेरी वाहतूक सुरू करणे अपेक्षीत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून भीमा खोऱ्यातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पूर ओसरला आहे. नगर-दौंड रस्त्यावरील पुलाजवळून ८७ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे काम बारा ते पंधरा दिवसात पूर्ण करावे. त्यासाठी एवढे दिवस कशासाठी? एका बाजूने प्रथम काम करून वाहतूक सुरू करावी. -साधना कदम, सभापती, पंचायत समिती, कर्जतपुलाचा चार इंची थर काढून नविन कॉँक्रिटचा थर दिला जाईल. वीस ते पंचवीस दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाईल. -सुरेश राऊत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा