शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सोळाच गावे दुष्काळी

By admin | Updated: October 22, 2015 21:17 IST

राज्य सरकारने ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. त्यात कोपरगाव तालुक्यातील केवळ सोळाच गावांचा समावेश आहे

 कोपरगाव : राज्य सरकारने ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. त्यात कोपरगाव तालुक्यातील केवळ सोळाच गावांचा समावेश आहे. वास्तविक तालुक्यातील सर्वच गावे सध्या दुष्काळाशी सामना करीत आहेत. तेव्हा उर्वरित सर्वच गावांत दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा कोणत्याही मंत्री व अधिकार्‍यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात परजणे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने महाराष्ट्रात १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यासाठी ५0 टक्केपेक्षा कमी पैसेवारीचा निकष लावला आहे. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव, ओगदी, नाटैगाव, आंचलगाव, शहाजापूर, जवळके, शहापूर, बहादरपूर, वेस, सोयगाव, धोंडेवाडी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी या सोळा गावांमध्येच दुष्काळ जाहीर केला. ,वास्तविक तालुक्यातील सर्वच गावे ५0 टक्क्यांहून कमी पैसेवारीमध्ये येत असून, शासकीय यंत्रणेने कोणत्या आधारावर सर्वेक्षण केले? उर्वरित ६३ गावांमध्ये दुष्काळ नाही का? असा सवाल करून परजणे पुढे म्हणाले, शासनाने सर्व गावांचे फेरसर्वेक्षण करून उर्वरित सर्व गावे दुष्काळी जाहीर करावीत, अन्यथा कोणत्याही मंत्र्याला अथवा अधिकार्‍यांना कोपरगाव तालुक्यात फिरू देणार नाही. (प्रतिनिधी)