शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:21 IST

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावला आहे.

श्रीरामपूर : श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावला आहे. १५ लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयात दर्जेदार वैैद्यकीय सुविधा देणाऱ्यांना गौरवान्वित करण्याचा निर्णय झाला. कायाकल्प पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.येथील रुग्णालयाने मागील वर्षी हा पुरस्कार पटकावला होता. पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन, विभागीय व राज्यस्तरीय मूल्यांकन केले जाते. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय पथकाने येथे येवून प्रत्यक्ष पाहणी केली. जंतुसंसर्ग, जैैविक व घनकचरा व्यवस्थापन, तसेच जनतेचा सहभाग या बाबी तपासण्यात आल्या. रुग्णालयाला शंभरपैकी ९९.८८ गुण प्राप्त झाले.अंतर्गत व बाह्यरुग्ण विभाग, वातानुकूलित शस्त्रक्रिया विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा या बाबीदेखील निर्णायक ठरल्या. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालय हे तालुकावासीयांकरिता अभिमानाचा विषय ठरले आहे. सरकारी नाममात्र शुल्कामध्ये दर्जेदार वैैद्यकीय सेवा तसेच मित्रत्वाची नाती जपणारे वैैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची मने जिंकली आहेत. त्यामुळे रुग्णालयाकडे अनेकांचा ओढा वाढला आहे.हे यश माझे एकट्याचे नसून ते सांघिक आहे. सर्वच वैैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामान्य जनता व लोकप्रतिनिधींचा त्यात सहभाग आहे. त्यांच्या प्रयत्नानेच दुसºयांदा पुरस्कार मिळू शकला. -डॉ.वसंत जमधडे, वैैद्यकीय अधीक्षक, श्रीरामपूर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर