शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी श्रीरामपुरात बंद, सर्वपक्षीयांचा सहभागी

By शिवाजी पवार | Updated: July 14, 2024 14:42 IST

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवीन मुख्यालयाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शहर व तालुक्यात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर शहरात शुकशुकाट होता.

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे, संघटक अशोक उपाध्ये, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती सुधीर नवले, काँग्रेस पक्षाचे सचिन गुजर, अशोक कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, मर्चंट असोसिएशन संजय कासलीवाल, मुक्तार शहा, सचिन बडदे, नागेश सावंत आदी सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. यावेळी जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर हेच योग्य असल्याचे प्रमुखांनी सांगितले. पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर