शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेनेत बेरजेचे राजकारण नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती ...

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे सेनेमध्ये दोन गट असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लिंक रोड, केडगाव येथील जे.एल.पी. सोसायटीमधील कल्पतरू कॉलनी येथे स्वीकृत नगरसेवक संग्राम शेळके यांच्या निधीतून वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये अंतर्गत ड्रेनेजलाईन कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक विजय पठारे, प्रवक्ते रमेश परतानी, कृष्णा साळवे, संग्राम केदार, पिराजी कोतकर, दिलीप दहिफळे, अप्पासाहेब गागरे, जालिंदर पालवे, सागर गायकवाड, आनंद विधाते, तेजस कपिले, नीलेश लहाने, आदित्य पालवे, चेतन जाधव, डॉ. सोमनाथ पवार व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, बेरजेच्या राजकारणापेक्षा शिवसेनेचा मुख्य उद्देश हा शहराचा विकास करण्याचा आहे. शिवसेनेने इतर पक्षाप्रमाणे कधीही श्रेय लाटण्याचे काम केले नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. उपनगरांचा विकास फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभापतिपदाच्या निवडणुकीत बेरीज झाली असती तर सेनेचा सभापती होऊ शकला असता. मात्र सेनेत फूट पडल्याचे सभापती निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट झाले.