शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुलगी अविवाहित असल्याचे सांगून लावले लग्न : तरुणाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:49 IST

मुलगी विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून मंदिरात लग्न लावून देऊन त्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दहेगाव बोलका (ता. कोपरगाव) येथील तरुणाच्या फसवणुकीचा प्रकार घडला.

कोपरगाव : मुलगी विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून मंदिरात लग्न लावून देऊन त्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दहेगाव बोलका (ता. कोपरगाव) येथील तरुणाच्या फसवणुकीचा प्रकार घडला. तरुणाच्या फिर्यादीवरून मध्यस्थी असलेल्या बारा जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी किशोर अंबादास मिसाळ (रा. दहिगाव बोलका, ता. कोपरगाव) याने फिर्याद दिली. शंकर रामकिसन मंचरे, छबुबाई शंकर मंचरे, आबासाहेब कोरडे, भानुदास किसन चोरमारे (चौघे रा. डावखरवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), अर्चना गोपीनाथ भोजने, गोपीनाथ भाऊसाहेब भोजने, भाऊसाहेब भोजने (तिघे रा. जारवकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), परमेश्वर गाडे (रा. बोधेगाव, ता .शेवगाव), कविता बाळू बाहुले, हिराबाई रहाटवाड, योगिता रहाटवाड ( रा. सातारा गाव, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना गोपीनाथ भोजने ही अगोदरच विवाहित होती. ही माहिती किशोर मिसाळपासून लपविण्यात आली. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी वरील आरोपींनी अर्चना भोजने हिचे किशोर मिसाळ यांच्याशी उक्कडगाव, ता. कोपरगाव येथील देवीच्या मंदिरात लग्न लावून दिले. त्याबदल्यात लग्नाच्या खर्चासह एकूण ३ लाख ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर काही दिवसांनी फसवणूक झालेली असतानाही प्रकरण मिटविण्यासाठी १ लाख रुपयांची खंडणी मागितली व न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे मिसाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अर्चना हिने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी दहिगाव बोलका येथील राहत्या घरातून १६ हजार रूपये, दोन मोबाईल संच, वाहनाच्या चाव्या चोरून नेल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव