शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

कृषी कायद्यासंदर्भात शरद पवारांची भूमिका दुटप्पी

By | Updated: December 9, 2020 04:16 IST

पाटील म्हणाले, आजही जास्तीत जास्त बाजार समित्या ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आजही या बाजार समित्यांमध्ये सरकारने शेतमालाला ...

पाटील म्हणाले, आजही जास्तीत जास्त बाजार समित्या ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आजही या बाजार समित्यांमध्ये सरकारने शेतमालाला जाहीर केलेला हमीभाव दिला जात नाही; परंतु तक्रार करणारा आमच्यासारखा एखादा भेटला तर, हमालांना पुढे करून रिंगण करून तुडवून शेतकऱ्यांना मारण्याचे काम या बाजार समित्यांमध्ये होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या गाडीचे वजन बाजार समितीमध्ये जातानाच करणे गरजेचे आहे; परंतु आजही एकाही बाजार समितीमध्ये ते होत नाही. विक्री झाल्यानंतर खरेदीदार जे वजन करेल ते वजन आम्हाला मिळते आहे; परंतु आमचा शेतमाल आत नेल्यानंतर खरेदी होत नाही. तोपर्यंत चार-आठ दिवस शेतमाल पडून राहिल्याने त्याच्या चोऱ्या होतात. मात्र, त्याची जबाबदारी बाजार समिती घेत नाही.

या बाजार समित्या पवारांच्या नेतृत्वाखाली चालतात. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे चोवीस तासांच्या आत देण्याचा कायदा असताना चोवीस दिवसांनी सुद्धा पैसे देत नाहीत. दोन-दोन महिने आमचे पैसे वापरतात आणि जर आम्हाला गरज असेल व लवकर पैसे पाहिजे असतील तर २ टक्के वटावा कापून घेतात. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची लबाडी आता चालणार नाही.