शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

प्लास्टिक कच-याचे गंभीर संकट - मेधा ताडपत्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:37 IST

श्रीरामपूर महिला मंडळाचा अमृत महोत्सव

श्रीरामपूर : घराघरातून, दुकाने व मॉलमधून सुका व प्लास्टिक कचरा वेगळा साठवून त्याचे योग्य व्यवस्थापन झाले तरच शुध्द हवा, पाणी व अन्न यांची उपलब्धता होईल, अन्यथा भावी पिढी रोग व आजाराला बळी पडेल, असा इशारा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी दिला.श्रीरामपूर महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाच्या विश्वस्त वत्सल काळे होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.डॉ.ताडपत्रीकर म्हणाल्या, प्लास्टिक उपयुक्त असले तरी त्याचा कचरा हवा, पाणी, अन्न दूषित करते. रूद्र एन्व्हायरमेंट सोल्युशनने ज्या रासायनिक प्रक्रियामुळे पेट्रोलियम पदार्थापासून प्लास्टिक बनते. त्याच्या बरोबर उलट प्रक्रिया प्लास्टिक कच-यावर केली आहे. त्यातून परत इंधन तेल मिळविण्याचे पेटंट मिळविले आहे. पश्चिम महाराष्टÑात अनेक शहरामध्ये प्लास्टिक कच-याच्या पुनर्वापरासाठी जागृती मोहीम राबविली आहे. या कच-याचा वापर उत्तम प्रकारच्या रस्ते बांधणीसाठीही होतोे.नगराध्यक्षा आदिक यांनी शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा छाया गांधी यांनी प्रास्तविकातून प्लास्टिक कच-याच्या भीषण संकटाची जाणीव करून दिली.माजी आमदार जयंतराव ससाणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्योती भळगट व शीतल मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ.अंजली आगाशे, राणी बाबेल, शांता इराबत्तीन, अनिता जोशी, मीना चंदन,निता जगताप, शैलजा वाघमारे, पूजा नगरकर, सविता बधे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर