शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

प्लास्टिक कच-याचे गंभीर संकट - मेधा ताडपत्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:37 IST

श्रीरामपूर महिला मंडळाचा अमृत महोत्सव

श्रीरामपूर : घराघरातून, दुकाने व मॉलमधून सुका व प्लास्टिक कचरा वेगळा साठवून त्याचे योग्य व्यवस्थापन झाले तरच शुध्द हवा, पाणी व अन्न यांची उपलब्धता होईल, अन्यथा भावी पिढी रोग व आजाराला बळी पडेल, असा इशारा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी दिला.श्रीरामपूर महिला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाच्या विश्वस्त वत्सल काळे होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.डॉ.ताडपत्रीकर म्हणाल्या, प्लास्टिक उपयुक्त असले तरी त्याचा कचरा हवा, पाणी, अन्न दूषित करते. रूद्र एन्व्हायरमेंट सोल्युशनने ज्या रासायनिक प्रक्रियामुळे पेट्रोलियम पदार्थापासून प्लास्टिक बनते. त्याच्या बरोबर उलट प्रक्रिया प्लास्टिक कच-यावर केली आहे. त्यातून परत इंधन तेल मिळविण्याचे पेटंट मिळविले आहे. पश्चिम महाराष्टÑात अनेक शहरामध्ये प्लास्टिक कच-याच्या पुनर्वापरासाठी जागृती मोहीम राबविली आहे. या कच-याचा वापर उत्तम प्रकारच्या रस्ते बांधणीसाठीही होतोे.नगराध्यक्षा आदिक यांनी शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा छाया गांधी यांनी प्रास्तविकातून प्लास्टिक कच-याच्या भीषण संकटाची जाणीव करून दिली.माजी आमदार जयंतराव ससाणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्योती भळगट व शीतल मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ.अंजली आगाशे, राणी बाबेल, शांता इराबत्तीन, अनिता जोशी, मीना चंदन,निता जगताप, शैलजा वाघमारे, पूजा नगरकर, सविता बधे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर