शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

बियाण्याचा तुटवडा

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यात बाजरी आणि कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे़ त्याखालोखाल म्हणजेच ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाखाली आहे़

अहमदनगर : जिल्ह्यात बाजरी आणि कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे़ त्याखालोखाल म्हणजेच ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाखाली आहे़ मात्र, यंदा सोयाबिन बियाण्यांचा मोठा तुटवडा भासणार असून, त्यामुळे सोयाबिनच्या क्षेत्रातही मोठी घट येणार आहे़कृषी विभागाच्या नियोजनानुसार क्षेत्राचा विचार केल्यास साडे चार लाख किलो सोयाबिनचे बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे़ पेरणीतील अंदाजित तफावत लक्षात घेऊन कृषी विभागाने या वर्षी सुमारे ७० हजार ९५० क्ंिवटल सोयाबिन बियाण्याची मागणी नोंदविली होती़ त्यापैकी खाजगी कंपन्या व शेतकऱ्यांकडील ४० हजार ९५० क्विंटल बियाणे गृहित धरण्यात आले होते़ तर सरकारच्या महाबिज कंपनीकडून ३० हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणी कृषी विभागाने नोंदविली होती़ मात्र, आत्तापर्यंत अवघे ७ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे़ एक हेक्टरला सरासरी ७५ किलो बियाणे लागते, असे गृहित धरले जाते़ त्यानुसार बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली होती़ मात्र, मागणीच्या तुलनेत अत्यल्प बियाणे उपलब्ध झाले आहे़(प्रतिनिधी)अशी तपासावी उगवण क्षमताशेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे पेरणी करताना त्याची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ उगवण क्षमता तपासण्यासाठी एक ग्लासभर पाण्यात मूठभर सोयाबिन टाकावे़ सुमारे १५ मिनिटे हे बियाणे पाण्यात ठेवावे़ १५ मिनिटानंतर फुगलेले सोयाबिन बाजूला काढावेत व सुरकुत्या पडलेले बियाणे पेरणीयोग्य समजावेत़ अशा पद्धतीने पूर्ण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे शेतकऱ्यांना पेरता येईल, असे माने यांनी सांगितले़काळाबाजार रोखणार कसासोयाबिनचे अवघे ७ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे़ तर सोयाबिनचे पीक घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहेत़ त्यामुळे सोयाबिनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागणार आहे़ त्यामुळे सोयाबिन बियाणे विक्रीत मोठा काळाबाजार होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे़घरचे बियाणे पेरासोयाबिनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी शक्यता कृषी विभागाने गेल्या वर्षीच वर्तविली होती़ त्यामुळे गेल्या वर्षी सोयाबिनचे पीक हाती आल्यानंतर कृष्ीा विभागाने सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते़ जपून ठेवलेले सोयाबिन पेरण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुशराव माने यांनी केले आहे़