शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

संत महिपती महाराज पालखी सोहळा रद्द, तीनशे वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 14:44 IST

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. 

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. कोरोना महामारीमुळे देशावर ‘न भूतो न भविष्यती’ असे संकट आले आहे. वारकºयांची सुरक्षितता व कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार तसेच वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील हजारो पालखी सोहळे स्थगित झालेले आहेत. त्याच नियमानुसार संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व वारकरी मंडळाने घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली. संत कवि माहिपती महाराजांचे वडील दादोपंत कांबळे नित्य नियमाने पंढरीची वारी करत होते. त्या मुळे तीनशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा या वर्षी खंडीत होत असल्याने असंख्य भाविकांची निराशा झाली आहे. संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा शासनाचे नोंदणी कृत सोहळ्यात ३५ वा नंबरने समाविष्ट केलेला आहे. या पायी दिंडीत सहभागी होणारे वारकºयांना अन्न दान, आर्थिक मदत आदी सोयी-सुविधा पुरविणारे दानशूर मोठ्या प्रमाणात दरवर्षी सेवा पुरवितात. त्यांचीही आरोग्याची काळजी घेणे गरेजेचे असल्याचे वारकरी मंडळावे सांगितले.  केंद्र सरकार व राज्य सरकार या महामारीचा एकत्रितपणे सामना करीत आहे. डॉक्टर, नर्सेस,पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस अधिकारी व स्टाफ, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा खात्याचा स्टाफ, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, होमगार्ड, केंद्राचे व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक या कठीण प्रसंगी गोरगरिबांना आर्थिक व अन्नदानाची मदत करीत आहे. अशा सर्व कोरोना वॅरियर्सचे संस्थान व वारकरी मंडळाच्यावतीने जाहिर आभार केले. --