शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

संत महिपती महाराज पालखी सोहळा रद्द, तीनशे वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 14:44 IST

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. 

अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. कोरोना महामारीमुळे देशावर ‘न भूतो न भविष्यती’ असे संकट आले आहे. वारकºयांची सुरक्षितता व कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार तसेच वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील हजारो पालखी सोहळे स्थगित झालेले आहेत. त्याच नियमानुसार संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व वारकरी मंडळाने घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली. संत कवि माहिपती महाराजांचे वडील दादोपंत कांबळे नित्य नियमाने पंढरीची वारी करत होते. त्या मुळे तीनशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा या वर्षी खंडीत होत असल्याने असंख्य भाविकांची निराशा झाली आहे. संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा शासनाचे नोंदणी कृत सोहळ्यात ३५ वा नंबरने समाविष्ट केलेला आहे. या पायी दिंडीत सहभागी होणारे वारकºयांना अन्न दान, आर्थिक मदत आदी सोयी-सुविधा पुरविणारे दानशूर मोठ्या प्रमाणात दरवर्षी सेवा पुरवितात. त्यांचीही आरोग्याची काळजी घेणे गरेजेचे असल्याचे वारकरी मंडळावे सांगितले.  केंद्र सरकार व राज्य सरकार या महामारीचा एकत्रितपणे सामना करीत आहे. डॉक्टर, नर्सेस,पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस अधिकारी व स्टाफ, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा खात्याचा स्टाफ, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, होमगार्ड, केंद्राचे व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक या कठीण प्रसंगी गोरगरिबांना आर्थिक व अन्नदानाची मदत करीत आहे. अशा सर्व कोरोना वॅरियर्सचे संस्थान व वारकरी मंडळाच्यावतीने जाहिर आभार केले. --