शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

‘घोड’ चे आवर्तन पुन्हा सुरू : सोळा लाख रूपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:12 IST

श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारात समाजकंटकांनी ६ फेब्रुवारीस फोडलेला घोड कालव्याची तब्बल २२ दिवसांनी दुरूस्ती पूर्ण झाली आहे.

मढेवडगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारात समाजकंटकांनी ६ फेब्रुवारीस फोडलेला घोड कालव्याची तब्बल २२ दिवसांनी दुरूस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा होताच गुरूवारी घोड धरणातून सायंकाळी पुन्हा आवर्तन सोडण्यात आले.घोड धरणाचे आवर्तन सुरू असतानाच काही समाजकंटकांनी चिंभळे शिवारात घोड नदीवरील इनामगाव हद्दीतील नलगे मळ्याजवळील बंधारा भरण्याच्या उद्देशाने घोडचा मुख्य कालवा ६ फेब्रुवारीस रात्री फोडला होता. त्यामुळे जवळपास २० दशलक्ष घनफूट पाण्याची नासाडी झाली. अखेर २२ दिवसांनी कालवा दुरूस्ती झाली. जवळपास १६ लाख रूपये खर्च आला. ही दुरूस्ती सिंचन विभागाच्या यांत्रिकीकरण विभागाने केली.गुन्हा दाखल होऊनही कालवा फोडणारे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत. बेलवंडी पोलिसांनी पंचनामा केला. परंतु पुढे काहीच कारवाई केली नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारले असता तपास सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. उपवितरिका १४,१७,२०,२१ वरील जवळपास १ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांचे भरणे रखडले आहे. त्या शेतकऱ्यांची पाण्याविना बिकट अवस्था झाली आहे. गुरूवारी सायंकाळी घोड धरणात ४७७.४७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठा होता. पूर्ण आवर्तनासाठी एक टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तन संपल्यातच जमा आहे....दुरूस्तीसाठी अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरीसाठी वेळ लागला. राहिलेले अर्धा टीएमसी पाणी एक दोन दिवसात निर्णय घेऊन सोडणार आहे. लाभधारकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून सहकार्य करावे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. आवर्तन सुटल्यावर भरारी पथक व पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. - प्रकाश लंकेश्वर, उपविभागीय अधिकारी, घोड पाटबंधारे विभाग क्रमांक २, मढेवडगाव.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर