शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार

By admin | Updated: October 14, 2024 17:51 IST

अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़

अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेशात चांगला पाऊस झाला आहे़ मात्र, १२ सप्टेंबरला पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या प्रभावी वादळामुळे परतीच्या पावसात खंड पडला होता़ तथापि हे वादळ आता विरले असून, बंगालच्या सागरावरुन ढग मुक्त झाले आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे़ सप्टेंबरच्या अखेरीस व आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे, असे शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ पावसाने खंड दिल्यामुळे पिके सुकू लागली आहेत़ आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास धरणे भरण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)