शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

क्रोधावर संयम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:22 IST

जेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते.

सन्मतीवाणीजेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते. तेथेच श्री लक्ष्मीचा वास असतो. क्रोध हा सर्व समस्यांचे मूळ आहे. तो मूळ नष्ट केल्यास सर्व काही सुरुळीत होते. अपेक्षा भंगामुळे क्रोधाची निर्मिती होते. आपल्या गरजा मर्यादित ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवा, नक्कीच सुखी व्हाल. जेव्हा कष्ट करुन अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा क्रोध येतो. क्रोधामुळे एखाद्याचे जीवनच बरबाद होते. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल त्यावेळी क्रोध तयार होतो. ज्यांच्या वाणीत मधुरता आहे, तेथे क्रोध नसतो. आज काल जंक फुड, फास्ट फुड यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे  अ‍ॅसिडिटी वाढत.े अ‍ॅसिडिटीमुळे क्रोध वाढतो. वाणीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा म्हणजे वादविवाद वाढणार नाहीत. क्रोध जीवनाचा घात करतो म्हणून क्रोधाची तीव्रता कमी करुन शांततेला प्राधान्य द्यावे. क्रोध आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे क्रोध कमी होतो. क्रोधावर संयम ठेवावा. चांगले काम करावे म्हणजे जीवन आनंदी राहील. क्रोधापासून मुक्ती मिळवावी.जीनवाणी ऐकणे पुण्याचे आहे. पाण्याची किंमत लक्षात घेतली नाहीतर भविष्यात कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. असलेल्या सोयी, सुविधांचा कमीत कमी वापर करावा. अन्नाशिवाय आपण जगू शकतो परंतु पाण्याशिवाय क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. अन्न, वस्त्र शास्त्राची निर्मिती मानव करु शकतो. परंतु पाण्याची निर्मिती ही निसर्ग करते. पाण्याची बचत करा, पाण्याची किंमत ओळखावी, संतसंगती करा, तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे पुण्य मिळवावे.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर