शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

क्रोधावर संयम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:22 IST

जेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते.

सन्मतीवाणीजेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते. तेथेच श्री लक्ष्मीचा वास असतो. क्रोध हा सर्व समस्यांचे मूळ आहे. तो मूळ नष्ट केल्यास सर्व काही सुरुळीत होते. अपेक्षा भंगामुळे क्रोधाची निर्मिती होते. आपल्या गरजा मर्यादित ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवा, नक्कीच सुखी व्हाल. जेव्हा कष्ट करुन अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा क्रोध येतो. क्रोधामुळे एखाद्याचे जीवनच बरबाद होते. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल त्यावेळी क्रोध तयार होतो. ज्यांच्या वाणीत मधुरता आहे, तेथे क्रोध नसतो. आज काल जंक फुड, फास्ट फुड यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे  अ‍ॅसिडिटी वाढत.े अ‍ॅसिडिटीमुळे क्रोध वाढतो. वाणीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा म्हणजे वादविवाद वाढणार नाहीत. क्रोध जीवनाचा घात करतो म्हणून क्रोधाची तीव्रता कमी करुन शांततेला प्राधान्य द्यावे. क्रोध आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे क्रोध कमी होतो. क्रोधावर संयम ठेवावा. चांगले काम करावे म्हणजे जीवन आनंदी राहील. क्रोधापासून मुक्ती मिळवावी.जीनवाणी ऐकणे पुण्याचे आहे. पाण्याची किंमत लक्षात घेतली नाहीतर भविष्यात कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. असलेल्या सोयी, सुविधांचा कमीत कमी वापर करावा. अन्नाशिवाय आपण जगू शकतो परंतु पाण्याशिवाय क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. अन्न, वस्त्र शास्त्राची निर्मिती मानव करु शकतो. परंतु पाण्याची निर्मिती ही निसर्ग करते. पाण्याची बचत करा, पाण्याची किंमत ओळखावी, संतसंगती करा, तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे पुण्य मिळवावे.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर