शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कोरोनाकाळातील हॉटेलचे वीजदर कमी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST

मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसाय ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होता. सरकारच्या म्हणण्यानुसार व माणुसकी म्हणून ...

मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसाय ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होता. सरकारच्या म्हणण्यानुसार व माणुसकी म्हणून बाहेरील राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कामगारांना हॉटेलमध्येच राहण्याची सोय केली होती. कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन सर्वांनी केले. बऱ्याच हॉटेल्सला हायटेन्शन कनेक्शन आहेत. कोरोनाकाळात ग्राहक नसल्यामुळे पूर्वीच्या सरासरीपेक्षा वीजवापर अत्यंत कमी झाला. परिणामी, वीजव्होल्टेज मेंटेन न झाल्यामुळे कमी वीज वापरूनही अनेक हॉटेल्सचालकांना दंड करण्यात आला.

आता त्या काळात ग्राहक नसून फक्त हॉटेलचा स्टाफ पुरती वीज वापरत होता. सर्व हॉटेल्सचे व्यवसाय पूर्णपणे बंद होते. कोरोना महामारीमुळे हॉटेल्स व्यावसायिकांवर आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक हॉटेल्स-रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद पडले आहेत. हॉटेल्स व्यावसायिकांना कमर्शियल दराने वीजबिल न आकारता रेसिडेन्शिअल दराने वीजबिल आकारावे, जेणेकरून हॉटेल व्यावसायिक जगेल. हॉटेल व्यावसायिकांना योग्य ती बिल रक्कम निश्चित करावी व योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, श्रीनिवास रासकोंडा, राजेंद्र ससे, जालिंदर बोरुडे, सचिन हराळ, अतुल गाडे, संगमनाथ चांदकोटी आदी उपस्थित होते.

फोटो आहे -