शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

वाचनामुळे मानवी संस्कृती समृद्ध होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्राचार्य शेळके बोलत होते. महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ...

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्राचार्य शेळके बोलत होते. महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत केले.

लेखक सुखदेव सुकळे यांच्या समर्पित प्रकाशयात्री या चरित्रपर ग्रंथास तर डॉ. शिवाजी काळे यांच्या गावकुसातल्या गोष्टी या ग्रामीण विनोदी कथासंग्रहास हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शिवाजी बारगळ, मुग्धा शेळके, नामदेव सुकळे उपस्थित होते.

प्राचार्य शेळके म्हणाले, जगाला घडविण्याचे फार मोठे कार्य साहित्यिक करीत असतात. जगातल्या क्रांतीचा इतिहास हा साहित्यिकांच्या लेखननिर्मिती, वाचन प्रेरणेतून निर्माण झाला आहे. आपला समाज चांगला, वाईट कसा आहे हे लेखनातून कळते. त्यामुळे लेखकांनी समाजातील चांगुलपणा सकारात्मक दृष्टीने चित्रित केला तर नव्या पिढीला तशी दृष्टी येते. समाजाबद्दल प्रेम आणि आदर्श वाटावा असे लेखन लेखकांनी करावे.

प्रकाश कुलथे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्यासारख्या साहित्यिकांनी स्वतः लिहिता लिहिता इतरांना लिहिते केल्याचे सांगितले.

पुरस्कार समिती प्रमुख डॉ. रामकृष्ण जगताप, कवी प्रा. पोपट पटारे, कवयित्री संगीता फासाटे उपस्थित होते.

----