शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

चांडगावच्या सरपंचपदी मनीषा म्हस्के यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या सरपंचपदी मनीषा रवींद्र म्हस्के यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ...

आढळगाव :

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे नुकत्याच झालेल्या सरपंचपदी मनीषा रवींद्र म्हस्के यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी दादा रसाळ यांची निवड झाली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांपैकी आठ जागा अनिल म्हस्के, तुकाराम चाकणे, अरविंद भालेकर आणि युवा नेते रवींद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाने जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तीचा कौल मिळाल्यानंतरही विद्यमान सरपंच मनीषा म्हस्के यांनाच पुन्हा सरपंचपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

सरपंच , पसरपंच पदाच्या बिनविरोध निवडी पार पडल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांसह रंजना मच्छिंद्र गदादे, स्वाती रमेश म्हस्के, गोरख भानुदास चाकणे, नीलम संतोष चाकणे, निशिगंधा युवराज घोडके, मीना शोभाचंद म्हस्के, रमेश देवीदास म्हस्के या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सरपंचपदी निवड झाल्यानंतर मनीषा म्हस्के यांनी आगामी पाच वर्षात शेतीसाठी शाश्वत पाणी आणि शैक्षणिक दृष्ट्या गावाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीनंतर आता राजकारण संपले असून ग्राम विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

फोटो : १३ मनीषा म्हस्के, १३ दादा रसाळ