शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

राशीनकरांनी शांतता पाळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:51 IST

कर्जत : राशीनकरांनी शांतता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले.

 

कर्जत : राशीनकरांनी शांतता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले.राशीनमध्ये दोन गटांत भांडणे होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर राशीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कर्जतमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे,अनंत भोईटे, पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे, शिवाजी गवारे व महसूल अधिकारी हजर होते. राशीनमध्ये दोन गटांत भांडणे झाल्यानंतर याप्रकरणी कर्जत पोलिसात वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले आहेत. राशीनचा तणाव पूर्णपणे निवळला आहे. ज्या व्यक्ती प्रत्यक्ष वादात होत्या, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. जातीय तेढ निर्माण होइल, असे काही वर्तन कोणी करू नये, असे आवाहन जाधव यांनी केले. बैठकीला कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके. भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, गणेश कदम, राहुल नवले, शाहूराजे भोसले, रिपाइंचे नेते अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, अंकुश भैलुमे, अजय साळवे, तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, रामकिसन साळवे, रोहन कदम, सोमनाथ भैलुमे आदी हजर होते.