शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 11:52 IST

श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी  उपोषण करण्याचा इशारा दिला आहे 

श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी  उपोषण करण्याचा इशारा दिला आहे 

 परिसरातील महिलांनी  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन  दिले आहे. या निवेदनात सीताबाई भिसे, अलका भिसे, मालन आधोरे, अनिता आधोरे, ठकुबाई झिंजाडे, योगिता खेडकर, लतिका वाळुंज, श्रद्धा वाळुंज, रोहिणी गाडे,  संजना सुपेकर, प्रियांका इथापे, जयश्री वाळुंज, अश्विनी वाळुंज आदी महिलांच्या सह्या आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा