शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली!

By admin | Updated: October 23, 2014 14:46 IST

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़ त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खा़ रामदास आठवले यांनी येथे लगावला. राज्यात भाजपासोबत जाताना सत्तेत दहा टक्के वाटा मिळावा, अशी बोलणी झाली होती़ मात्र, आठपैकी आमची एकही जागा निवडून आली नाही़ त्यामुळे आता किमान दोन मंत्रिपदे आणि महामंडळात आम्हाला सहभाग मिळावा, अशी मागणी केल्याचे खा़ आठवले म्हणाले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंच्या वाट्याला आठ जागा आल्या होत्या मात्र, अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले़ युतीच्या घोळात हा विलंब झाला़ या आठ जागा अगदी दोन ते चार हजारांच्या फरकाने हातातून गेल्या़ तरी एकही जागा जिंकता आली नाही, याची सल मनात आहे़ एकही जागा आली नसली तरी रिपाइंची मते ही भाजपासाठी प्रत्येक मतदारसंघात ग्रेसमार्क सारखी ठरली आहेत़ विधानसभेत निळा आणि भगवा फडकावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते़ मात्र, शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांच्या इगोमुळे युती तुटली़ युती टिकावी, यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)