शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

पावसाचे पाणी घरात

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

अहमदनगर: गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.

अहमदनगर: गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. याबाबत संभाजीनगरमधील नागरिकांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली आहे. सुमारे २५ वर्षापूर्वी संभाजीनगर विकसीत झाले. त्यातील एका गल्लीत गटारीची सोयच नाही. मंजूर झालेली गटार दुसरीकडेच पळविण्यात आली. त्यामुळे पावसाचे तसेच घरातील सांडपाणी वाहून जाण्यास जागाच नाही. पर्यायाने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. रस्ता उंचीवर घरे खोलगट भागात असल्याने ही समस्या उद्भवते अशी माहिती या भागातील रहिवासी गायकवाड यांनी दिली. जुन्या असलेल्या या वसाहतीत अडीच इंची पिण्याच्या पाईपलाईनवर जवळपास ७० नळजोड आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नाही. संभाजीनगर भागात गटार व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी गोरख दाहातोंडे, गायकवाड, मकरंद कुलकर्णी यांनी केली आहे. परिसरातील ५२ नागरिकांची नावे व सह्या असलेले निवेदन आयुक्त विजय कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)