शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, सोमवारी पहाटे सहापर्यंत पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:38 IST

अहमदनगर- रविवारी रात्री अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने नेवासा, नगर भागातील पिकांना फटका बसला. उसालाही चांगलेच नुकसान झाले. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असला तरी खरिपाच्या दृष्टिने हा पाऊस चांगला झाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता.

अहमदनगर- रविवारी रात्री अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने नेवासा, नगर भागातील पिकांना फटका बसला. उसालाही चांगलेच नुकसान झाले. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असला तरी खरिपाच्या दृष्टिने हा पाऊस चांगला झाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता.कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला तयार झालेल्या वादळाने दक्षिण व उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार नगर शहर व जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला.नगर, नेवासा, पारनेर, राहुरी आदी भागात चांगला पाऊस झाला. सध्या शेतात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकालाच चांगला फटका बसला. नेवासा तालुक्यात वादळी पावसाने उसाचे पीक आडवे झाले. या भागाला रविवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले.------------------फोटो-पिंपरी शहाली येथील सचिन नवथर यांच्या शेतातील उसाचे पीक आडवे झाले.