शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘मुळा’त सलग तीन वर्षे राहिला अतिरिक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 15:28 IST

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात सलग तीन वर्षात पहिल्यांदाच अतिरिक्त पाणीसाठा राहिला आहे. यंदा धरणात ...

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात सलग तीन वर्षात पहिल्यांदाच अतिरिक्त पाणीसाठा राहिला आहे. यंदा धरणात १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी साठा अतिरिक्त राहणार आहे. त्याचा वापर पुढील हंगामासाठी करण्यात येणार आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सुरू आहे. उजवा कालव्याखाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात येणार आहे. डावा कालवा साधारण एक-दोन दिवस सुरू राहणार आहे. तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.

मुळा धरणात सध्या १८ हजार २२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १३ हजार ७२६ दशलक्ष घनफूट इतका आहे. त्यामध्ये साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा राखीव आहे. मुळा धरणातून पाणी आवर्तन संपल्यानंतर सात हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी उन्हाळी दुसऱ्या आवर्तनासाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी उपयोगात येणार आहे. उरलेले दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा पुढील हंगामासाठी उपयोगात येणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी