शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नेवासा शहरात जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

नेवासा : शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी रूग्ण वाढ ही चिंता वाढविणारी आहे. ही साखळी तोडण्यासाठी १५ ते २३ ...

नेवासा : शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी रूग्ण वाढ ही चिंता वाढविणारी आहे. ही साखळी तोडण्यासाठी १५ ते २३ मे या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.

मागील वर्षी कोरोनाची महामारी सुरू झाली असताना शहरातील अनेक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्राण गमावले आहेत. व्यापारी वर्गाचे यात खूप मोठे नुकसान झाले. शहराच्या व्यापारावर ही यामुळे मोठा परिणाम झाला. दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत आहेत. मागील महिन्यापासून ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. तरीही शहरात फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा लागेल व त्यासाठी सर्वांच्या हितासाठी घरात राहून जनता कर्फ्यूला पाठिंबा देऊन साथ द्यावी, असे आवाहन नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवकांनी केले आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान शहरात विनाकारण बाहेर फिरताना आढळणाऱ्यांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट केली जाणार आहे. ती व्यक्ती बाधित आढळल्यास त्याची रवानगी कोविड सेंटर येथे केली जाणार आहे. या काळात दुकाने उघडल्यास दुकानांवरही कडक कार्यवाही केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी दिला आहे.