शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संघर्षाविना मिळणार दाम

By admin | Updated: October 20, 2016 01:34 IST

भेंडा : कमी पावसामुळे जमिनीतील पाणीे पातळीत झालेली घट व शेतीला कालव्याचे पाणी न मिळाल्याने नेवासा तालुक्यातील ऊस क्षेत्रात ७० टक्क्याने घट झाली आहे

भेंडा : कमी पावसामुळे जमिनीतील पाणीे पातळीत झालेली घट व शेतीला कालव्याचे पाणी न मिळाल्याने नेवासा तालुक्यातील ऊस क्षेत्रात ७० टक्क्याने घट झाली आहे. परिणामी आगामी हंगामात ऊस उत्पादकांना कोणताही संघर्ष न करता चांगला भाव मिळणार आहे. गेल्या उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. नंतर पाऊस होऊन जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील ऊस पिकात पाणी शिरल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना उसाची विक्री करावी लागली. काही ऊस नवीन लागवडीसाठी वापरला गेल्याने उसाची टंचाई भासणार आहे. नेवासा तालुका उसाचे आगार म्हणून प्रसिध्द होता. येथून शेवगाव, पाथर्डी, राहाता, अकोले, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा होत होता. यंदा ऊस क्षेत्र घटल्याने तालुक्यात आतापर्यंत फक्त १२ हजार हेक्टरवर ऊस लागवड झालेली आहे.साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, असा अंदाज आहे.सध्या ऊस टंचाई असल्याने ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना जो कारखाना एकरकमी चांगला भाव देईल त्या कारखान्यास शेतकरी ऊस देतील यावरुन उसाची पळवा पळवी होईल. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस दराची स्पर्धा करावी लागणार आहे. गेली काही वर्षांपासून तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऊस पिकाच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. (वार्ताहर)