शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रीरामपुरात शेतीची वीज तोडणी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST

वीजपुरवठा बंद ठेवून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केेले नाही असा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान राज्यभरात महावितरण ...

वीजपुरवठा बंद ठेवून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केेले नाही असा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान राज्यभरात महावितरण कंपनीने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती दिली. त्यावर येथील कार्यवाहीचा ‘लोकमत’ने आढावा घेत अभियंता थोरात यांच्याशी संपर्क साधला.

थोरात म्हणाले, कृषीपंपांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा तोडण्याची कुठेही कारवाई तालुक्यात केली नाही. केवळ शेतकऱ्यांना एकत्र आणत बिले भरण्यासाठी त्यांना तयार करण्याचा प्रयत्न होता. मात्र, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. थकबाकीमुळे रोहित्र बंद ठेवण्यात आले नाही. वीजपुरवठा त्यानंतर पूर्ववत केला गेला.

दरम्यान, तालुक्यातील कृषीपंपांची थकबाकी ११० कोटी रुपयांवर गेली आहे. शेतकऱ्यांना ५० टक्के सूट योजना लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत महिनाभरात साडेचार कोटी रुपये वसूल झाले. येथील विभागांतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर, राहुरी व राहाता तालुक्याच्या काही भागांची थकबाकी व्याज व दंडासह ५४० कोटी रुपयांवर गेली आहे. चालू बिलाची बाकी १८ कोटी रुपये आहे. कृषी सवलत योजनेतून २२१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, अशी माहिती अभियंता थोरात यांनी दिली.

---------

वसुलीला अत्यल्प प्रतिसाद

तालुक्यातील काही उपकेंद्रांच्या वीज बिल वसुलीची माहिती घेतली असता त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एकट्या हरेगाव उपकेंद्राची थकबाकी १८ कोटी रुपये आहे. यातील ९ कोटी रुपये वसुलीच्या उद्दिष्टापैकी केवळ ३६ लाख रुपये वसूल झाल्याची माहिती तेथील अभियंता अमोल साठे यांनी ‘लोकमत’ला दिली. इतर उपकेंद्रांची स्थिती अशीच आहे.

-------

केवळ ३ टक्के वसुली

या मोहिमेत महावितरण कंपनीची वसुली उद्दिष्टाच्या केवळ ३ ते ५ टक्के झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी सवलत योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरविली. बुधवारी सरकारचे आदेश येताच महावितरण कंपनीची कार्यालये ओस पडली. बिले भरण्यासाठी कोणीही तिकडे फिरकले नाही.

---------